tag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post7524780758583544447..comments2023-07-06T08:36:49.720-07:00Comments on बाल-सलोनी: ग्राहको देवो भव!बाल-सलोनीhttp://www.blogger.com/profile/16086106890404283059noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-70115792628693659792009-04-16T10:53:00.000-07:002009-04-16T10:53:00.000-07:00सचीन, धन्यवाद. मला वाटते चाकणचा शेतकरी थेट पुण्याच...सचीन, धन्यवाद. मला वाटते चाकणचा शेतकरी थेट पुण्याच्या दुकानदाराला विकु शकला तर त्याला भाव चांगला मिळेल. मधल्या दलालांची संख्या कमी व्हायला हवी आणि त्यात पारदर्शकता आणि स्पर्धा यायला हवी. <br /><br />परंतु याचबरोबर शेतीवर अवलंबुन राहणार्यांची संख्या कमी व्ह्यायला हवी. कुठल्याही प्रगत देशात १% पेक्षा अधिक लोक शेती करत नाहीत. भारतात अजूनही इतके लोक शेतीवर अवलंबुन आहेत कारण त्यांना दुसरा अधिक आकर्षक पर्याय नाही आहे. औद्योगीकरणाची गती वाढायला हवी.बाल-सलोनीhttps://www.blogger.com/profile/16086106890404283059noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-38506675838478682692009-04-16T07:12:00.000-07:002009-04-16T07:12:00.000-07:00आपली बहुल म्हण्जे जवळ जवळ ६५% जनता सामान्य आणि शेत...आपली बहुल म्हण्जे जवळ जवळ ६५% जनता सामान्य आणि शेतिवर आहे.<br />.<br />आपण म्हटल्या प्रमाणे "आपण आपली (म्हणजे सामान्य माणसाची) उत्पादकता वाढवू तसतशी त्याची खरेदी करण्याची क्षमताही वाढत जाईल" . .. फक्त उत्पादकतेचा विचार करायचा झालाच तर या बळिराजाची उत्पादकता भरपुर असुनही त्याची कुठलिही वस्त्य खरेदी करन्याची क्षमता नाही आहे. (जीवनावश्यक वस्तू सोडुन, स्लीप पोझिशनर तर सोडाच, तसले काही खरेदी करायचे असते हेच त्यांना माहित नसते. ) ... म्हणुनच "उत्पादकता" हा एकमेव निकष न लावणे त्या उत्पादित मालाचे "उत्पादन खर्चावर आधारित मुल्यांकन" बाजारात व्हायला हवे हे महत्त्वाचे आहे. .साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.com